Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

सुखी आदमी के जूते


एक व्यक्ति अपने गुरु के पास गया और बोला, गुरुदेव, दुख से छूटने का कोई उपाय बताइए। शिष्य ने थोड़े शब्दों में बहुत बड़ा प्रश्न किया था। दुखों की दुनिया में जीना लेकिन उसी से मुक्ति का उपाय भी ढूंढना! बहुत मुश्किल प्रश्न था।

गुरु ने कहा, एक काम करो, जो आदमी सबसे सुखी है, उसके पहने हुए जूते लेकर आओ। फिर मैं तुझे दुख से छूटने का उपाय बता दूंगा।

शिष्य चला गया। एक घर में जाकर पूछा, भाई, तुम तो बहुत सुखी लगते हो। अपने जूते सिर्फ आज के लिए मुझे दे दो।

उसने कहा, कमाल करते हो भाई! मेरा पड़ोसी इतना बदमाश है कि क्या कहूं? ऐसी स्थिति में मैं सुखी कैसे रह सकता हूं? मैं तो बहुत दुखी इंसान हूं।

वह दूसरे घर गया। दूसरा बोला, अब क्या कहूं भाई? सुख की तो बात ही मत करो। मैं तो पत्नी की वजह से बहुत परेशान हूं। ऐसी जिंदगी बिताने से तो अच्छा है कि कहीं जाकर साधु बन जाऊं। सुखी आदमी देखना चाहते हो तो किसी और घर जाओ।

वह तीसरे घर गया, चैथे घर गया। किसी की पत्नी के पास गया तो वह पति को क्रूर बताती, पति के पास गया तो वह पत्नी को दोषी कहता। पिता के पास गया तो वह पुत्र को बदमाश बताता। पुत्र के पास गया तो पिता की वजह से खुद को दुखी बताता। सैकड़ों-हजारों घरों के चक्कर लगा आया। सुखी आदमी के जूते मिलना तो दूर खुद के ही जूते घिस गए।

शाम को वह गुरु के पास आया और बोला, मैं तो घूमते-घूमते परेशान हो गया। न तो कोई सुखी मिला और न सुखी आदमी के जूते।

गुरु ने पूछा, लोग क्यों दुखी हैं? उन्हें किस बात का दुख है?

उसने कहा, किसी का पड़ोसी खराब है। कोई पत्नी से परेशान, कोई पति से दुखी तो कोई पुत्र से परेशान है। आज हर आदमी अपने इस जन्म या पूर्व में किए गए पाप के कारण दुख भोग रहा है।

गुरु ने बताया, सुख का सूत्र है – दूसरे की ओर नहीं, बल्कि अपनी ओर देखो। खुद में झांको। खुद की काबिलियत पर गौर करो। प्रतिस्पर्द्धा करनी है तो खुद से करो, दूसरों से नहीं। जीवन तुम्हारी यात्रा है। दूसरों को देखकर अपने रास्ते मत बदलो। खुद को सुनो, खुद को देखो। यही सुख का सूत्र है।

शिष्य बोला, महाराज, बात तो आपकी सत्य है लेकिन यही आप मुझे सुबह भी बता सकते थे। फिर इतनी परिक्रमा क्यों करवाई?

गुरु ने कहा, वत्स, सत्य दुष्पाच्य होता है। वह सीधा नहीं पचता। अगर यह बात मैं सुबह बता देता तो तू हर्गिज नहीं मानता। जब स्वयं अनुभव कर लिया, सबकी परिक्रमा कर ली, सबके चक्कर लगा लिए, तो बात समझ में आ गई। अब ये बात तुम पूरे जीवन में नहीं भूलोगे।

जीवन तुम्हारी यात्रा है। दूसरों को देखकर अपने रास्ते मत बदलो।

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

આપણો ભ્રમ


અશોક વાટિકામાં જ્યારે રાવણ ક્રોધમાં આવીને સીતા માતાને તલવાર લઈ મારવા દોડ્યો, ત્યારે હનુમાનજીને લાગ્યું કે રાવણ પાસેથી તલવાર છીનવી લઈને, તેનું ગળું કાપી નાખવું જોઈએ. પરંતુ એ જ સમયે મંદોદરીએ રાવણનો હાથ પકડી લીધો. આ દ્રશ્ય જોઈને હનુમાનજી ગદગદ થઈ ગયા. પરંતુ હનુમાનજી વિચારવા લાગ્યા કે, “જો હું સીતાજીને બચાવવા આગળ ગયો હોત, તો મને એ વાતનો ભ્રમ થઈ જાત કે, હું ન હોત તો આજે સીતા માતાનું શું થાત ? તેમને બચાવવા માટે કોણ આગળ આવે ?” તો આવી જ રીતે ઘણીવાર આપણને પણ એવો ભ્રમ થતો હોય છે કે હું ન હોત તો શું થાત ?

પરંતુ ત્યારે બન્યું એવું કે સીતાજીને બચાવવાનું કામ પ્રભુએ રાવણની પત્ની મંદોદરીને સોપ્યું. ત્યારે હનુમાનજી સમજી ગયા કે, “પ્રભુ જે કાર્ય જેમની પાસે કરવાવવા માંગે છે, તેઓ તેમની પાસે જ કરાવે છે.” ઈશ્વરની ઈચ્છા વગર કોઈ પણ કાર્ય થતું નથી.

આગળ જતા જ્યારે ત્રીજટાએ રાવણને કહ્યું કે, “લંકામાં કોઈ વાનર ઘુસી આવ્યો છે અને તે લંકાને સળગાવવાનો છે.” ત્યારે હનુમાનજી ચિંતામાં પડી ગયા અને વિચારવા લાગ્યા કે, “પ્રભુએ મને લંકા સળગાવવાનું તો કીધું નથી. તો પછી આ ત્રીજટા કેમ આવું કહે છે કે, મેં સપનું જોયું છે અને તેમાં એક વાનર લંકાને સળગાવી રહ્યો છે. તો હવે મારે શું કરવું ? હનુમાનજીએ ત્યારે કહે છે જેવી પ્રભુની ઈચ્છા.

જ્યારે રાવણનાં સૈનિકો તલવાર લઈ હનુમાનજીને મારવા દોડ્યા, ત્યારે હનુમાનજીએ પોતાના બચાવમાં થોડો પણ પ્રયત્ન ન કર્યો. પરંતુ એ સમય જ ત્યાં વિભીષણ આવ્યા અને કહ્યું કે, કોઈ દૂતને મારવા એ અનીતિ છે. ત્યારે પણ હનુમાનજી સમજી ગયા કે પ્રભુએ મને બચાવવા માટે આ ઉપાય કર્યો છે.
હનુમાનજીને ખુબ જ આશ્ચર્ય થયું કે જ્યારે રાવણે કીધું કે, આ વાનરને મારવો નથી,પરંતુ તેની પૂછડી પર કપડું બાંધી, ઘી નાખી અને આગ લગાવી દો. ત્યારે હનુમાનજી વિચારવા લાગ્યા કે ત્રીજટાના સપનાની વાત સાચી હતી. કેમ કે લંકા સળગાવવા હું કપડું અને ઘી ક્યાંથી લાવું ? અને આગ પણ કંઈ રીતે પ્રગટાવેત ? પણ આ બધી તૈયારીઓ પ્રભુએ રાવણ પાસે જ કરાવી લીધી. ત્યારે હનુમાનજી કહે છે, જ્યારે તમે રાવણ પાસે પણ આવું કામ કરાવી લ્યો છો, તો મારે આમાં આશ્વર્ય કર્યા જેવું કંઈ નથી. ત્યારે હનુમાનજીને પણ સમજાય જાય છે કે આપણા વગર પણ બધું શક્ય હોય છે. આપણે બસ નિમિત હોઈએ.
એટલા માટે હંમેશા યાદ રાખો કે આ સંસારમાં જે કંઈ પણ થાય છે, તે ક્રમબદ્ધ થાય છે. હું અને તમે, તેના માત્રને માત્ર નિમિત પાત્ર છીએ. એટલા માટે ક્યારે પણ મનુષ્ય જીવે એ ભ્રમમાં ન રહેવું જોઈએ કે, “હું ન હોત તો શું થાત ?અથવા હું નહી હોઉં તો શું થશે ?” જો આપણે એ સ્થાન પર ન હોઈએ તો તેની જગ્યાએ ભગવાન કોઈ બીજા પાત્રને નિમિત બનાવે.

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

સત્તર વર્ષનો રમેશ નામનો એક છોકરો. સુરતમાં રહે. એનાં પપ્પાએ એને લેટેસ્ટ મોબાઇલ અપાવેલો. એની પાસે આઇપેડ પણ ખરું. સ્કૂલ સિવાયનાં સમયમાં એ આખો દિવસ બેડરૂમનું બારણું બંધ કરી રૂમમાં બેસી રહે. જમવા પણ માંડ આવે. એક દિવસ રમેશ સ્કૂલે ગયો એ ગયો. ઘરે પાછો જ ન આવ્યો. મમ્મી રડી-રડીને અડધી થઇ ગઇ. પપ્પાનું બ્લડ પ્રેશર વધી ગયું. મામા-કાકા-માસા-ફૂઆ બધા રમેશના ઘરે દોડી આવ્યા. પોલીસ સ્ટેશનમાં ફરિયાદ કરી. પહેલા તો પોલીસે મમ્મી-પપ્પાને પૂછ્યું કે-તમે એને વઢ્યા છો? તમારી એની સાથે બોલાચાલી થઇ છે? મમ્મી-પપ્પાએ કહ્યું-અરે, હોય..અમે ક્યારેય એની સાથે ઉંચા અવાજે વાત પણ નથી કરી. પોલીસે તપાસ ચાલુ કરી. પોલીસની તપાસમાં રમેશનું લોકેશન હૈદ્રાબાદ પાસે મળ્યું. પોલીસની એક ટુકડી રમેશને શોધવા હૈદ્રાબાદ ગઇ. પોલીસ તપાસમાં એવી ખબર પડી કે રમેશ ઓનલાઇન ગેમિંગનો એડિક્ટ થઇ ગયો હતો અને અનુ કપૂરની ‘રમી રમો, કેશ જીતો’! એડવર્ટાઇઝમેન્ટ જોઇ-ઓનલાઇન રમી રમી-રમીને લાખો રૂપિયાનું દેવું કરી ચૂક્યો હતો અને છેલ્લે ડરીને ભાગી ગયો.

તમે મોબાઇલ પર કોઇપણ ગેમ રમતા હોવ અથવા તો ફેસબુક પર સર્ફિંગ કરતા હોવ ત્યારે એક એડવર્ટાઇઝમેન્ટ વારંવાર દેખાયા કરે છે-જેમાં અન્નુ કપૂર અથવા તો ઋતિક રોશન પૈસા કમાવા રમી રમવા માટે ઉપસાવતા રહે છે. મારો સૌથી પહેલો વિરોધ આ એડવર્ટાઇઝમેન્ટ માટે છે. બીજો વિરોધ આવી એડવર્ટાઇઝમેન્ટ કરનાર ઋતિક રોશન અને અનુ કપૂર સામે પણ છે અને ત્રીજો વિરોધ આવા ટૂંકા રસ્તે પૈસા કમાવાનાં લોભ સામે છે. અમદાવાદનાં એક ડોક્ટરને ઓનલાઇન ગેમ્બલિંગની લત લાગી. એ આખો દિવસ હોસ્પિટલમાં બેસી પેશન્ટ જોવાને બદલે ગેમ રમ્યા કરતા. ગેમ રમતા-રમતા એ લાખો રૂપિયા હારી ગયા-આ પૈસા ચૂકવવાનાં આવ્યા ત્યારે એમણે પોતાનાં જ અપહરણનું નાટક રચ્યું. નવાઇની વાત એ છે કે ઓનલાઇન ગેમ્બલિંગ કરી પૈસા કમાઇ લેવાનો લોભ માત્ર યુવાનો-બેકારોને જ છે એવું નથી…ધીકતો ધંધો ધરાવતા ડોક્ટરો, એન્જીનિયરો, પ્રોફેસરો વગેરે વગેરેએ પણ એમાં ઝંપલાવ્યું છે.

એક સર્વે પ્રમાણે પૈસા કમાવા માટે દેશભરમાં લગભગ 80 લાખ લોકો રોજ ઓનલાઇન લુડો રમે છે. લુડો રમીને પૈસા કમાઇ આપતી આ એપ છેલ્લા ત્રણ વર્ષમાં 40 લાખ લોકોએ ડાઉનલોડ કરી છે. ઓનલાઇન ગેમ્બલિંગની 1200થી વધારે એપ્લીકેશન્સ પ્લે સ્ટોરમાં છે. આપણાં દેશમાં 1 કરોડ 3 લાખ લોકોએ ઓનલાઇન ગેમ્બલિંગની એપ્લીકેશન ડાઉનલોડ કરી છે. પૈસા કમાવવાનો દાવો કરતી ઓનલાઇન લુડોનું માર્કેટ 150 કરોડથી વધારેનું છે. આ આંકડાઓ ચોંકાવનારા છે. આ આંકડા દરેક મા-બાપે-દરેક પતિ-પત્નીએ કે દરેક ગર્લફ્રેન્ડ-બોયફ્રેન્ડે વાંચવા જોઇએ અને પોતાનાં સંતાનો કે પાર્ટનરનાં મોબાઇલનાં વોટ્સએપ કે લોકેશન્સ ચેક કરવાને બદલે એમના મોબાઇલમાં આવી એપ્લીકેશન તો નથી ને..એવું ચોક્કસ જ ચેક કરવું જોઇએ.

ઓનલાઇન ગેમ્બલિંગની આ એપ્લીકેશન્સ યુઝર્સને સાઇકોલોજીકલ ટ્રેપમાં લે છે. સૌથી પહેલા તો જ્યારે તમે ઓનલાઇન હોવ, ફેસબુક સર્ફ કરતા હોવ કે બીજી કોઇપણ ગેમ રમતા હોવ ત્યારે તમને આ એપ્લીકેશનની જાહેરાતો દેખાય. એ પછી તમારા સ્ક્રીન પર વિડીયો આવે જેમાં ખૂબસુરત છોકરીઓ, હાઉસ વાઇફ્સ, છોકરાઓ પોતે લાખો રૂપિયા જીત્યા અને ઘર ખરીદી લીધું…કાર ખરીદી લીધી વગેરે વગેરે બોલે…એમની જીતની કહાનીથી લલચાઇ તમે એ એપ્લીકેશન ડાઉનલોડ કરો. એન્ટ્રી ફી ભરો એટલે આ એપ્લીકેશન્સ શરૂઆતમાં તમને જીતવા દે. તમે જીતતા જાવ..જીતતા જાવ એટલે તમારી કિસ્મત પર તમને વિશ્વાસ બેસી જાય. જેવો તમે મોટો દાવ લગાડો કે એપ્લીકેશન તમને હરાવી દે.

આ પૃથ્વી પર ઉપરવાળાની મરજી વિરૂદ્ધ એક પાંદડું પણ હાલતું નથી-આ વાત ઓનલાઇન ગેમ્બલિંગની દુનિયા માટે પણ એટલી જ સાચી છે. એમાં કોડિંગ જ એવી રીતે કરાયું હોય કે તમે ઉપરથી નીચે હેઠાં પડી જાવ-એ લોકો અમુકથી વધારે રૂપિયા તમને જીતવા જ ન દે !

ગુજરાતમાંથી ઘણાં લોકો બે કારણોસર ગોઆ જતા હોય છે. એક કેસીનો અને બીજો દારૂ. ગોઆનાં કેસીનોમાં હારી જનારા લોકોને સૌથી વધારે માન-પાન આપવામાં આવે છે. એમના કેસીનોમાં રમવા આવતા અને હારીને જતા લોકોને એરપોર્ટ પરથી પીકઅપની સુવિધા સાથે સારી હોટલમાં રહેવાનો ઇન્તઝામ પણ કરી આપવામાં આવે છે. જુગારીઓ જુગાર રમતા-રમતા પૈસા ભલે હારી જાય પણ જીતી જવાનાં એમનાં વિશ્વાસને હારી જતા નથી અને એટલે હાર્યો જુગારી બમણું રમે-એ કહેવતને સાર્થક કરવા જન્મ્યા હોય એમ એક ગેમમાં હારી ગયા બાદ એના પછીની ગેમમાં તો જીતી જ જઇશનાં વિશ્વાસ સાથે રમ્યે જાય છે અને હાર્યે જાય છે.

મારે એક જ વાત કહેવી છે-લોભનું ઓસડ એક જ છે-મહેનત અને મહેનતનો બીજો કોઇ ઓપ્શન હોતો નથી. તમારે પૈસા કમાવા હોય તો તમારે સંઘર્ષ કરવો પડે છે અને ખૂબ સંઘર્ષ કરવો પડે છે. રાતોરાત લોટરી લાગી જતી નથી અને રાતોરાત લાગી ગયેલી લોટરી ઝાઝુ ટકતી પણ નથી. પરિશ્રમ એ જ પારસમણિ-આ સુવિચાર હજ્જારો સ્કૂલનાં બ્લેક બોર્ડ પર હજ્જારો વખત લખાતો રહ્યો છે.

Rohit Patel, [22/12/2022 2:47 AM]
આ કોઇ સુવિચાર નથી-આ વાસ્તવિકતા છે. કેસીનો એ એક પ્રકારનું ફન હોય શકે-મસ્તી હોય શકે પણ એની લત ન હોવી જોઇએ. તમે ગયા અને મજા માટે રમ્યા તો રમ્યા-પણ ક્યાં અને ક્યારે અટકી જવાનું છે એટલા હોંશમાં રહેવાના હોવ તો જ અને તો જ એ મજા સુધી જજો. પણ-ઓનલાઇન ગેમ્બલિંગ એ આગ સાથે રમાવાની વાત છે. જો તમને એમ હોય કે લુડો રમીને એક મહિનાનો પગાર કાઢી લઇશ-તો બાકીનાં અગિયાર મહિના તમારે ભાગતા ફરવું પડે એવું બની શકે.

એક વાત હંમેશા યાદ રાખજો કે પૈસાનું ઝાડ વાર્તાઓમાં હોય-ફિલ્મોમાં જુગાર રમનારો જીતી જાય-અસ્સલ જીંદગીમાં આવું કોઇ ઝાડ હોતું નથી. પૈસા કમાવાનાં કોઇ શોર્ટ કટ્સ હોતા નથી અને ધારો કે તમને દેખાયા તો એ કામમાં આવતા નથી. બાકી-ઘર બેઠા પૈસા કમાવા હોય તો તમે ખાખરા બનાવી શકો છો, સીવણકામ કરી શકો છો, ડેટા એન્ટ્રી કરી શકો છો.

Esha Dadawala

Posted in भारत का गुप्त इतिहास- Bharat Ka rahasyamay Itihaas

#पोर्तुगीजांचे ‘#धर्मवेड’
(लेखात अत्यंत महत्वाची माहिती आहे. सर्वानी वाचावे हि विनंती.)

यूरोपातील लोकांपैकी सगळ्यात पहिले भारतात आले ते पोर्तुगीज.

पोर्तुगीज भाषेत ‘फिडलगी’ Fidalgo (Portuguese:
[fiˈðaɫɣu] शब्दाचा अर्थ म्हणजे ‘सभ्य गृहस्थ.’
आपल्या लोकांनी ह्या ‘फिडलगी’ शब्दाचा अपभ्रंश ‘फिरंगी’ असा केला. आता आपले लोक पोर्तुगीजांना ‘फिरंगी’ असे म्हणू लागले.

पोर्तुगीजांपैकी प्रथम भारतात आला तो ‘वास्को दि गामा.’ तो आला इसवीसन १४९८ मध्ये. म्हणजे आजपासून बरोबर ५१९ वर्षांपूर्वी. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात तो पहिल्यांदा आला.

इ.स.१५०३ मध्ये कोचीन बंदर घेऊन पोर्तुगीजांनी तेथे वखार घातली. आणि किल्ला बांधला.
इ.स.१५०४ मध्ये आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजीबार बंदरावर पोर्तुगीजांनी ताबा मिळविला. (ह्या झंजीबारवर नंतर ओमानच्या सुलतानाने राज्य केले.)
इ.स.१५०६-०७ मध्ये त्यांनी अरबस्तानातील मस्कत घेतले.
इ.स.१५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवे घेतले व तेथून पुढे जाऊन इ.स. १५११ मध्ये मलाक्का व इ.स.१५१८ त श्रीलंकेतील कोलंबो बंदर काबीज केले.

इ.स.१५१० मध्ये गोव्यात पाय रोवल्यावर इ.स. १५३४ मध्ये मुंबई व वसई व त्या भोवतालचा वांद्रे, ठाणे इत्यादी प्रदेश गुजराथचा सुभेदार बहादुरशहा यापासून मिळविला.

इ.स. १५३५ मध्ये दीव बेट घेऊन इ.स. १५५९ मध्ये त्यांनी दमनही हस्तगत केले. अश्या रीतीने केवळ अर्ध्या शतकातच पोर्तुगीजांनी आफ्रिका व आशिया या दोन खंडांत आपले हात पाय पसरले. व्यापाराच्या नावाखाली येऊन आता त्यांनी आपली राजसत्ता स्थापन केली.

हद्द तर पुढे झाली. इ.स. १५१७ त चीन देशात जाऊन त्या देशाशीही पोर्तुगीज व्यापार करू लागले. अश्या रीतीने समुद्रतीरावरील बहुतेक आशियाखंड त्यांनी व्यापला.

ह्या पोर्तुगीजांत एक फार महत्वाचा अधिकारी होता त्याच नाव अल्फान्सो अल्बुकर्क (alfonso albuquerque). याच #अल्फान्सो #अल्बुकर्कच्या नावावरून आपल्या हापूस आंब्याला भारताबाहेर ‘अल्फान्सो मँगो’ असे म्हणतात.

ह्या ‘अल्फान्सो अल्बुकर्कने’ इसवीसन १५१० मध्ये #गोवा घेतले. त्यापूर्वी गोवा हे विजापूरच्या आदिलशहाच्या अमलाखाली यायचे. इसवीसन १५६९ मध्ये पोर्तुगीजांनी १३० लढाऊ जहाजे आणि ३ हजार शिपाई यांसह ‘होनावर’ शहरावर हल्ला करून ते काबीज केले. गोव्याभोवतालचा अधिक प्रदेश जिंकून घेऊन त्यांनी साष्टी आणि बार्देश हे प्रांत आपल्या राज्यास जोडले. उत्तर कोकणातील चौल बंदर त्यांनी इसवीसन १५०८ मध्येच घेतले होते.

मुसलमानांप्रमाणे पोर्तुगीजांच्या डोक्यातही प्रचंड धर्मवेड होते. आपला धर्म तेवढा चांगला व दुसऱ्याचा वाईट अशी त्यांची समजूत होती. ह्या त्यांच्या समजुतीमुळेच त्यांच्या हातून घोर जुलमी कृत्ये घडलेली आहेत. पोर्तुगीज विशेषतः महाराष्ट्रात अप्रिय होण्यास व लोकमत पोर्तुगीजांच्या विरोधात जाण्यास हीच जुलमी करणे आहेत.
त्यातील काही उदाहरणे आता आपण पाहू.

ह्या ‘अल्फान्सो अल्बुकर्कने’ इसवीसन १५१७ मध्ये गोव्याभोवती तट बांधला. आपण ह्या देशात पाहुण्यासारखे राहिल्यास एत्तद्देशीय लोकांत आपल्याविषयी जिव्हाळा उत्पन्न होणार नाही याची जाणीव त्याला झाली. म्हणून मग त्याने एक युक्ती काढली. भारतात जे पोर्तुगीज येत त्यातील बहुतेकांची लग्ने झालेली नसत. या तरुण पोर्तुगीज सैनिकांचे अनैतिक संबंध इकडील स्त्रीयांशी होत. ह्या संबंधांतून जी संतती जन्माला येत ती धड हिंदूहि नसायची आणि पोर्तुगीजही नसायची. अशी अनावस्था सारखी घडू लागल्यामुळे ह्या पोर्तुगीज सैनिकांची आणि हिंदू स्रियांची चर्च मध्ये नेऊन सामुदायिक लग्ने लावली जायची.

त्यातीलच एक मार्मिक किस्सा.
ज्या वेळी गव्हर्नर ‘अल्फान्सो अल्बुकर्कने’ सामुदायिक लग्ने उत्साहपूर्वक लावली त्यावेळी कृष्णपक्ष होता. हि लग्ने चर्च मध्ये लागली व ती लागल्यावर हि नवविवाहित जोडपी चर्चमधून घरी जाते वेळीच चर्च मधील दिवे वाऱ्याने विझले. ह्यामुळे अंधारात जोडप्यांची फाटाफूट झाली. घरी जाताना झालेल्या अंधारामुळे भलत्याच पुरुषाने भलत्याच स्त्रीचा हात हातात धरला व तिला आपल्या घरी नेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उजाडल्यावर नव विवाहितांच्या लक्षात आले कि आपली अदलाबदल झालेली आहे. आता असा घोटाळा झाल्यावर त्यावर ह्या अल्बुकर्कने तोडगा काढला. ‘गतरात्री चुकीमुळे जी स्त्री ज्या पुरुषाची शयनसखी झाली तिजवर त्या पुरुषाने चर्चमधील लग्न झालेल्या कराराकडे लक्ष न देता संतुष्ट राहावे’ असा त्याने हुकूम काढला.

हिंदू लोकांना बाटविण्यात ख्रिस्ती पाद्री (धर्मगुरू) हे मोठा पुढाकार घेत असत. त्यांच्या आज्ञेवरून गोवे सरकारने ३० जून १५४१ रोजी एक फर्मान काढले. ते असे. ‘आकाशातील देवाने हिंदूंची सर्व देवालये जमीनदोस्त करण्याची आम्हास आज्ञा केली आहे.’ ह्या फर्मानास अनुसरून ह्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी असंख्य हिंदू मंदिरे पडून त्या जागी चर्च उभी केली. जे हिंदू ख्रिस्ती होण्यास तयार झाले नाहीत त्यांजवर धार्मिक डोईपट्टीसारखा कर बसविण्यात आला.

तारीख ८ मार्च १५४६ मध्ये पोर्तुगीज राजाकडून गोव्याच्या गव्हर्नरला एक फर्मान आले. ते फर्मान असे. ‘गोव्यातील हिंदूंच्या मूर्तींचा नाश करा. त्यांची देवळे पाडा. हिंदूंना धार्मिक उत्सव करण्यास बंदी घाला. ब्राम्हणांना गोवे प्रांताबाहेर हाकलून द्या. सरकारी अधिकाराच्या जागा फक्त जे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांनाच द्या.’
ह्या फर्मानाची ताबडतोब अंमलबजावणी झाली.

इसवीसन १५४८ मध्ये गोव्यात ‘दो फे जुबाव द अल्बुकर्क’ हा हिंदू धर्माचा कट्टर विरोधक धर्मगुरू आला होता. हा ‘दो फे जुबाव’ ह्या गव्हर्नर असलेल्या ‘अल्फान्सो अल्बुकर्क’ याहून अर्थातच निराळा होता. ह्या ‘दो फे जुबाव’ ला असे वाटे कि जर ब्राम्हणांना गोव्यातून हद्दपार केले तर हिंदू धर्मच नाहीसा होईल. असे वाटून त्याने शोध घेऊन सगळे ब्राम्हण गोव्याबाहेर हुसकून लावले. हिंदूंची पोथ्या पुस्तके शोधून काढून ती त्याने जाळून टाकली.

ह्या पाद्रयांत ( धर्मगुरूंत) ‘जेसुइट’ नावाचा एक कट्टर पंथ होता. हे ‘जेसुइट’ फार कडवे असत. इसवीसन १५४८ मध्ये ‘बॅरेट’ नावाचा एक जेसुइट पाद्री गोव्याचा धर्मोपदेशक म्हणून नियुक्त झाला. हा फारच विचित्र होता. रस्त्यात जाताना जो हिंदू भेटेल त्यास पकडून त्या हिंदूस तो लागलीच ‘बाप्तिस्मा’ देई. ह्या त्याच्या उद्योगाने गोवेकर हिंदू फारच हैराण झाले.

पुढे इसवीसन १५६० मध्ये हा ‘बॅरेट’ जाऊन त्याच्या जागी ‘गॅस्पर’ नावाचा जेसुइट धर्मगुरू नियुक्त झाला. ह्या ‘बॅरेटने’ साष्टी प्रांतातील ४०९ हिंदू लोकांना पकडून त्यांना बाटवून एकाच दिवसात ख्रिस्ती केले.

त्यावेळी गोवे बेटांतील सर्व हिंदू इतके भीतीग्रस्त झाले कि त्यांपैकी कित्येकजण आपापली कुलदैवते घेऊन अन्य प्रांतात निघून गेली. साष्टी प्रांतात एका पाद्रीने तर १२०० हिंदू देवालये मोडून लोकांना बाटविले आणि नवीन मंदिरे बांधण्यास व मूर्तिपूजा करण्यास मनाई करणारा वट-हुकुमच काढला. साष्टी प्रांत बाटविल्यानंतर पुढील ५० वर्षात त्यांनी बार्देश प्रांत बाटवीला.

प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मप्रसारक ‘सेंट झेवियर’ हा #मलाक्का, #श्रीलंका, व तिथून पुढे #जपान देशात गेला होता. वाटेत जात जात त्याने लाखो लोक बाटवून ख्रिस्ती केले. हा ‘सेंट झेवियर’ १५४२ मध्ये भारतातही आला होता. त्याने सर्व ठिकाणचे मिळून १२ लाख लोकांना बाटवून ख्रिस्ती केले. ह्याच ‘सेंट झेवियर’च्या नावाने मुंबई आणि कलकत्ता येथे आज कॉलेजेस आहेत.

हिंदू मनुष्य मेला कि त्याची बायको मुले अनाथ होत. त्यांना बाटविण्यासाठी १५५९ मध्ये एक हुकूम काढण्यात आला. तो असा. ‘ जे हिंदू ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांना त्या मयत झालेल्या हिंदू मनुष्याची मालमत्ता देण्यात येईल. नाहीतर ती मालमत्ता सरकार जमा करण्यात येईल.

पुढे १५७४ मध्ये तर आजून विलक्षण कायदा करण्यात आला. ह्या कायद्यान्वये कोणाही हिंदू पंडितास आणि हिंदू वैद्यास गोव्यांतील रस्त्यावरून जाताना घोड्यावर, पालखीत, व मेण्यांत बसून जाण्यास बंदी करण्यात आली. हा कायदा मोडणारास त्या काळी १० हजार रुपये इतका दंड करीत.

२५ मार्च १५५९ रोजी पोर्तुगीजांनी नवीन फर्मान काढले ते असे. ‘ गोवे व त्या जवळील बेटे यांतील घरांत वा बाहेर मंदिरे किंवा मूर्ती असतील तर त्या जाळून उध्वस्त कराव्यात. खाजगी किंवा जाहीर हिंदू धर्मोत्सव करू देऊ नये. एखाद्याच्या घरात देव किंवा मंदिर वा मूर्ती असल्याचा संशय आल्यास त्याची ताबडतोब वर्दी सरकारांत देण्यात यावी. म्हणजे मग त्या घराच्या मालकीची सर्व मिळकत जप्त करून त्यातील अर्धी मिळकत हि सरकारला व अर्धी मिळकत हि वर्दी देणाऱ्याला दिली जाईल.’

इ.स. १५६३ मध्ये पोर्तुगीजांनी नवीन राजाज्ञा काढली कि हातांनी जमीन पिकविणारे शेतकरी, वैद्य, सुतार , लोहार, भंडारी ह्यांखेरीज इतर हिंदूंनी आपली घरे व जमिनी विकून गोवे बेटांतून एका महिन्याच्या आत निघून जावे. नाहीतर त्यांना पकडून जहाजावर बंदी म्हणून पाठवून त्यांच्या जमिनी सरकारजमा होतील.

पोर्तुगीजांकडून आता स्वधर्मप्रसार व परधर्म-संहार यांचे धोरण ठरविण्याकरिता गोव्यात धर्मपरिषद भरविण्यात येऊ लागल्या. पहिली परिषद १५६७ साली भरली. या परिषदेत पन्नास ठराव संमत झाले.

ह्या ठरावांत मुसलमानांचे काजी, हिंदूंचे भटजी,जोशी, गुरव ह्यांना हाकलून द्यावे. हिंदूंचा देव केवळ देवळात नसून वड, पिंपळ, औदुंबर अश्या झाडांवरही वास करतो. म्हणून अशी झाडे जिथे दिसतील तिथेच लगेच तोडून टाकावीत. हिंदू वैद्याकडून औषध घेऊ नये. वसईत कायस्थ प्रभूंना नोकरीस ठेऊ नये. हिंदू माणसांना सरकारी नोकरी देऊ नये असे अनेक ठराव संमत करण्यात आले.

पहिल्या ठरावातील नवव्या आणि तिसऱ्या परिषदेतील पाचव्या ठरावात तर हिंदू लोकांना त्यांच्या धर्माचे चिन्ह वापरण्याची बंदीच घालण्यात आली. हिंदूंनी कपाळाला व छातीला गंध लावण्याची मनाई करण्यात आली. या ठरावातून तर डोक्याची शेंडीही सुटली नाही. शेंडीवरही कर बसविण्यात आला. १४ ऑगस्ट १७३२ च्या ह्या शेंडीच्या ठरावाचे हस्तलिखित पोर्तुगालच्या ‘ऍव्होर’ येथील संग्रहालयात आहे.

आजून एक किस्सा सांगतो. हा किस्सा ‘फ्रन्सिस द सौझ’ ह्या इतिहासकाराने लिहून ठेवला आहे. इ.स. १५६४ च्या सुमारास वसई जवळ गोकुळाष्टमीच्या दिवशी मोठी तीर्थयात्रा भरत असे. गावो-गावचे हिंदू त्या यात्रेस येत असत. ह्या दिवशी ते उपवास करत. ब्राम्हणांना दान व भिकार्यांना भिक्षा करून हे हिंदू लोक नदीत नारळ अर्पण करीत असत. येथे स्नान केल्याने आपली सगळी केलेली पापे नष्ट होतात असे हिंदू मानीत. हि हजारोंची गर्दी पाहून ख्रिस्ती पाद्री ‘क्रिस्ताव द कोस्ट’ ह्याने वसईच्या कॅप्टनकडे ह्याची तक्रार केली. ह्या कॅप्टनने यात्रेच्या दिवशी ५० बर्कंदाज (बाण चालविणारे) व ५० घोडेस्वार पाठवून यात्रेवर अचानक हल्ला केला आणि हिंदू लोकांची एकच कापाकाप सुरु केली. ह्याने घाबरून जाऊन लोकांची पळापळ सुरू झाली. असंख्य लोक ह्या चेंगराचेंगरीत मेले. यात्रेकरुंपैकी एक साधू मात्र जागेवरून हलला नाही. त्याला पकडून तिथेच फाशी दिले. मंदिर उध्वस्त केले आणि मूर्ती जाळून टाकण्यात आल्या. एक गाय मारून तिचे रक्त्त सर्वत्र शिंपडण्यात आले आणि गाईच्या मांसाचे तुकडे आसपास आणि तळ्यात फेकण्यात आले.
तर असा हा किस्सा ह्या ‘फ्रन्सिस द सौझ’ ह्याने लिहून ठेवला आहे.

इ.स. १५६३ ते ६५ ह्या तीन वर्षात ठाणे गावात ६ हजार लोकांना व वसईत ७००च्या वर लोकांनां बाप्तिस्माचे पाणी पाजून बाटविण्यात आले.

इ.स. १५३४ ते १५५२ च्या दरम्यान वसई, आगाशी, व ठाणे या भागात ‘आंतोनियुद पोर्तुं ‘ ह्या फ्रान्सिस्कन पादऱ्याने दोनशे देवळे जमीनदोस्त केली आणि दहा हजारांवर लोकांना बाटविले. कान्हेरीच्या तिसऱ्या लेण्याचे ह्या ‘आंतोनियुद पोर्तुं ‘ ने ‘सेंट मायकल’ चर्च बनविले. मंडपेश्वर लेण्याचे ‘ अवर लेडी ऑफ कन्सेप्शन’ चर्च बनविले.

दक्षिण गोव्या जवळच्या साष्टीत इ.स. १५६७ साली २८० देवळे जमीनदोस्त करण्यात आली. श्री मंगेश, श्री शांतादुर्गा, श्री म्हाळसा, श्री लक्ष्मी वगैरे देवता त्यांच्या भक्तांनी पळवून नेऊन फोंडे महालांत त्यांची स्थापना केली. ह्यावेळी फोंड्यावर पोर्तुगीजांची सत्ता नव्हती. यांपैकी दोघा देवांना म्हणजे श्री मंगेश व श्री म्हाळसा याना प्रियोळ येथे आसरा देण्यात आला. येथील काही देवदेवता तर भक्तांनी होडीत घालून कोचिनला नेल्या.

इ.स. १५३१ च्या मार्च महिन्यात ‘निनो द कुन्हा ‘ ह्याने बलसाड, तारापूर, माहीम, केळवे, व आगाशी यांची जाळपोळ करून ठाणी लुटली.

#छत्रपती #शिवाजी #महाराज गोव्याच्या स्वारीवर असताना त्यांना लोकांनी हा सगळं जुलूम अन्याय सांगितला. वाटेत जात असताना शिवाजी महाराजांना रस्त्यात चार जेसुइट पाद्री सापडले. त्यांना पकडून महाराजांसमोर उभे करण्यात आले. महाराजांनी त्यांना ‘तुमचा ख्रिस्ती धर्म बदलून हिंदू होत असाल तर जीवदान देतो’ असे म्हंटले.

पण त्या ज्येसुइट पादऱ्यांनी काही हे ऐकले नाही. तिथंच ह्या चौघांची मुंडकी महाराजांनी धडावेगळी केली आणि पिंजऱ्यात घालून गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरला पाठवून दिली. आणि बरोबर असा निरोप दिला कि ‘ आजपासून पुढे जर एका जरी हिंदूची कत्तल केली किंवा धर्मपरिवर्तन केले तर एकही पोर्तुगीज मी जिवंत ठेवणार नाही.’

गोव्याच्या गव्हर्नरने ती रक्ताने माखलेली पाद्रयांची मुंडकी पाहून आणि शिवाजी महाराजांचा निरोप ऐकून घाबरून जाऊन मोठी दहशतच खाल्ली. मग मात्र पोर्तुगीज एकदम सुतासारखे सरळ झाले आणि त्यांनी हिंदूंवरील अन्याय थांबविला.

लेख समाप्त.
श्री भवानीशंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर.

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

कई वर्षो बाद आज फिर ध्यान आई,,,, 🚩☺

लोना चमारिन….. कामाख्या क्षेत्र की वो तांत्रिक स्त्री जिसके बारे में आज भी कहा जाता है कि वो आज भी जिंदा है।

लोना चमारिन असम कामरूप क्षेत्र की एक प्रख्यात तांत्रिक स्त्री थी जो चमार जाति से थी और उसकी सिद्धियों को देखकर कई ब्राह्मणो ने भी उसे अपना गुरु बनाया था। वामपन्थी तंत्र साधनाओ में विख्यात कलुआ तंत्र साधना में लोना चमारिन को महारथ हासिल थी…लोना चमारिन ने 52 कलुये सिद्ध किये थे।

आज भी अगर कामख्या जाते है तो वहां नीलांचल पर्वत में एक ऐसा क्षेत्र है जिसे “त्रिया प्रदेश’ कहा जाता है। उस क्षेत्र में कोई नही जाता। ऐसी मान्यता है कि उस क्षेत्र में अगर कोई पुरूष चला जाये तो वो वापिस आ ही नही सकता।। उस क्षेत्र में महागुरु मत्स्येंद्रनाथ ने एक बार प्रवेश जरूर किया था….कहा जाता है कि आज भी उस क्षेत्र में लोना चमारिन का निवास है।

साबर मन्त्रो और असम की असमिया भाषा मे बने मंत्रो में लोना चमारिन का नाम बार बार पढ़ने को मिल जाता हैं। लोना चमारिन के नाम से कई मंत्र साबर-साधनाओ में प्रचलित है।

जातिवाद की राजनीति करने वाले निम्न स्तरीय दलित नेता कभी इन बातों का जिक्र नही करते….क्योंकि इस से उनके जातिवाद की पोल खुल जाएगी…
जय महादेव
🚩

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

निष्काम भक्त पर मृत्यु का भी बस नहीं चलता।
एक श्रुति का आख्यान है— आकाशज पर अपना नियंत्रण न होते देख मृत्यु ने यमराज से कहा -“हर व्यक्ति को मृत्यु को प्राप्त होना ही पड़ा है, फिर आकाशज में ऐसी क्या खास बात है ?”

यमराज हँसे, बोले –“कामनाग्रस्त जीव इंद्रियलिप्सा से प्रेरित होकर जीवतन धारण करता है। आकाशज में कोई कामना शेष नहीं रही। इसीलिए उसे स्थूलशरीर की आवश्यकता नहीं पड़ी। वह सूक्ष्मशरीर में द्रष्टा बना घूमता रहता है। उसे तुम तभी मार सकोगी, जब उसकी कामना-वासना का पता चल जाए। जाओ! पता लगाओ।”

मृत्यु गुप्त रूप में आकाशज के साथ धरती पर आकर रहने लगी, पर वह उससे छिप न सकी। वह निर्द्वद्व भाव से विचरण कर लोगों को सत्प्रेरणा देता घूमता रहा। एक दिन वह काशीराज के उद्यान में पहुँचा। मृत्यु भी साथ थी। काशीराज की नवयौवना पुत्री सरोवर में स्नान कर रही थी।
मृत्यु ने आकाशज को प्रेरित किया, कहा -“वैराग्य भाव छोड़। शरीर धारण कर और इस सुंदरी का वरण कर।” आकाशज हँसा, बोला –”मैं इसके पिंड रूप में आकर स्थापित होने, हाड़-मांस का शरीर धारण कर बड़े होने तक का द्रष्टा हूँ। यह हाड़-मांस का शरीर है, इसे भोगकर कोई संतुष्ट हुआ है ? मैं किसी इच्छा से बँधकर जन्म-मृत्यु के क्रम में नहीं जाना चाहता।” मृत्यु अवाक् रह गई। यमराज के पास जाकर उसने निराशा से कहा – “देव! निष्काम भक्त पर तो मृत्यु कुछ भी नहीं कर सकती।” आकाशज अंततः परमात्मतत्त्व में विलीन हो गया।

अजय तिवारी

Posted in सुभाषित - Subhasit

अजातमृत मूर्खाणां वरमाद्यौ न चान्तिमः,
सकृद् दुखकरा वाद्याव अन्तिमस्तु पदे पदे ।।

भावार्थः- किसी को संतान न हो, अथवा संतान होकर मर गयी हो तो बहुत दुःख की बात है। किन्तु यदि संतान होकर वह मूर्ख, नालायक या दुष्ट प्रकृति की हो जाये तो जीवन भर दुःख ही दुःख देता है।

Posted in सुभाषित - Subhasit

कन्या- विवाह विचार

तिस्रो भार्या ब्राह्मणस्य द्वे भार्ये क्षत्रियस्य तु ।
वैश्यः स्वजात्यां विन्देत तास्वपत्यं समं भवेत् ॥ ११ ॥

अर्थ -ब्राह्मणके लिये तीन भार्याएँ बतायी गयी हैं (ब्राह्मण-कन्या, क्षत्रिय-कन्या और वैश्य-कन्या), क्षत्रियके लिये दो भार्याएँ कही गयी हैं (क्षत्रिय-कन्या और वैश्य-कन्या) । वैश्य केवल अपनी ही जातिकी कन्याके साथ विवाह करे। इन स्त्रियोंसे जो संतानें उत्पन्न होती हैं वे पिताके समान वर्णवाली होती हैं (माताओंके कुल या वर्णके कारण उनमें कोई तारतम्य नहीं होता) ।
महाभारतम् अनुशासनपर्व ४४

Posted in भारतीय मंदिर - Bharatiya Mandir

Archaeology: Temple Under Sand
बालू के नीचे दबी मंदिर

सेटेलाइट ने अंगोकर मंदिर, कम्बोडिया तथा सूर्यकुंड का चित्रण लिया है। इसने पहली बार बालू के नीचे दबी उस पुरातात्विक प्राचीन मंदिर को भी खोजा जो आज बालू के नीचे दबे हैं। इसने स्पस्टतः बतलाया की सेटेलाइट का प्रयोग कैसे बालू के नीचे दबी सभ्यता को खोजने के लिए प्रयोग हो सकती है। इस तकनीक ने द्वारका खोज के लिए एनालॉग तकनीक प्रणाली बनाने का रास्ता बहुत कुछ साफ़ कर दिया। मोहनजोदड़ो का भी मंदिर और सूर्यकुंड कभी कम्बोडिया की तरह थी। हमारे पुरातात्विक जिन्हें हिन्दू आस्था का ज्ञान नहीं वे मोहनजोदड़ो के मंदिर को “बौद्ध स्तूप” और “जल कुंड” को “स्वीमिंग पूल” बतलाते हैं। स्वीमिंग-पूल बतला कर वे इसे हिन्दू इतर सभ्यता बतलाना चाहते हैं। ये १५०० ईस्वी पूर्व में भारत में आर्य आक्रमण की मूर्खता पूर्ण सिद्धांत मानते हैं इसलिए मोहन-जोदड़ो के “सूर्य-कुंड” को स्वीमिंग पूल मानना इनकी मूर्खता और लाचारी है।
This is one of the best examples how satellite can penetrate sand and discover the Archaeological material. This technique helped to develop the analogue technique in the Dwarka Discovery. The photo shown here is the satellite image of Angokar Temple, Cambodia. The blue-purple area slightly north of Angkor Temple (the bright square area), are vast sand dumped undiscovered structures of Hindu Temples. The image was acquired by the Spaceborne Imaging Radar-C/X-band Synthetic Aperture Radar (SIR-C/X-SAR) on September 30, 1994. The large black rectangles shown here is the ancient “Soorya-Kund” of the Hindu temple. The temple from the town of Mohan-Jodaro with “Soorya-Kund” is exactly like the Combodian Temple with the “Soorya-Kund”. Confuged archaeologists, who have no respect for science and Hindu tradition, call the Mohan-Jodaro’s “Soorya-Kund”, as swimming pool. They paint the Mohan-Jodaro “Soorya-Kund” as swimming pool to satisfy their foolishness for establishing the dirty theory of the Aryan Invasion at 1500 BCE.

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

#क्षत्रिय_कौन_था
देश के हर क्षत्रियों को अपने आप को पहचानने के लिए बलिदान की इस गाथा को अवश्य पढ़ना चाहिए
#नमक_का_मोल

मारवाड़ में उस वर्ष सूखा पड़ा था,खेतों में पूरे वर्ष खाने लायक बाजरा तक पैदा नहीं हुआ। ऐसे में जोधपुर से कुछ कोस दूरी पर एक ढाणी में रहने वाले गरीब राजपूत खेतसिंह ने लकड़ियाँ इक्कठा कर उन्हें जोधपुर शहर आकर बेचना शुरू कर दिया, ताकि लकड़ी बेचने से हुई आमदनी से अपने घर का खर्च चलाया जा सके। नौजवान खेतसिंह अपनी ढाणी में बूढी मां व अपनी नवविवाहिता पत्नी के साथ रहता था उसका ब्याह हुए अभी कोई दो एक महीने ही हुए होंगे |
उस दिन खेतसिंह ने लकड़ियाँ इक्कठा करने में थोड़ी करदी वह लकड़ियाँ अपने ऊंट पर लादकर जब जोधपुर शहर पहुंचा तब तक साँझ ढल चुकी थी। इसलिए उसे दूसरे दिन लकड़ियाँ बेचने हेतु शहर में रुकना था सो वह रात गुजारने हेतु निमाज के ठाकुरसुल्तानसिंहजी की हवेली पहुँच गया | उन दिनों #ठाकुरसुल्तानसिंह हवेली में ठहरे थे,उनसे मिलने आने वालों के लिए उनका रसोड़ा चोबिसों घंटे खुला रहता था | #खेतसिंह ने अपने ऊंट को हवेली की चाहरदीवारी में एक जगह बाँध उसे चारा डाल दिया। वह खाने को बाजरे की रोटियां तो साथ लाया ही था और थोड़ी सी दाल ठाकुर साहब के रसोड़े से लेकर खाना खा वहीँ अपने ऊंट के पास जमीन पर ही लेट कर सो गया |
सुबह उठकर जैसे ही वह दैनिक कार्यों से निवृत हुआ तभी उसे एक ऊँचा स्वर सुनाई दिया –
” यहाँ उपस्थित सभी लोगों को ठाकुर साहब ने बुलाया है। अत : सभी अतिशीघ्र उनके पास पहुंचे |”
खेतसिंह भी #ऊंट को वहीँ छोड़ अपनी टूटी म्यान वाली तलवार सहित सभी लोगों के साथ ठाकुर साहब के सम्मुख पहुँच गया |
ठाकुर साहब ने सभी को संबोधित कर कहा – ” कुछ लोगों ने दरबार (#महाराजामानसिंह) के कान मेरे विरुद्ध भर दिए हैं और इसी वजह से दरबार मुझे मरवाने या बंदी बनाने की ताक में थे | आज उन्होंने अपनी मनोकामना पूरी करने हेतु मेरी हवेली को चारों से तरफ से सैनिकों से घिरवा दिया और जोधपुर किले की तोपों का मुंह भी मेरे हवेली की ओर मोड़ दिया है | पर मैं भी एक राजपूत हूँ, कुत्ते की तरह पकड़े जाने की बजाय युद्ध कर वीरतापूर्वक मरना पसंद करूँगा | आज अवसर आ गया है कि मैं समरांगण में अपनी तलवार का पानी दिखा सकूँ | आप लोगों में जो मेरा साथ देना चाहें वें यहाँ मेरे साथ ठहर जाएँ बाकी के लोग ख़ुशी से अपने अपने घर जा सकते हैं |”
कहते ही कई लोग वहां से खिसकने शुरू हुए तभी आगे बढ़कर खेतसिंह ने कहा -” मैं दूंगा आपका साथ |”
“तुम कौन हो ? मैं तुम्हें नहीं पहचानता और तुम क्यों मेरे साथ अपने प्राण गंवाने पर तुले हो | जाओ और अपने बाल बच्चों का ध्यान रखो |”
“मैं एक राजपूत हूँ और मैंने कल रात आपके रसोड़े से लेकर थोड़ी दाल खाई थी उसमे आपका नमक था इसलिए मैं उस नमक का मोल चुकाने आपका साथ दूंगा |”
” अच्छा तो क्या मेरा चुट्टी भर नमक इतना मंहगा है जो तुम उसके बदले अपना सिर देने को तैयार हो गए ?” ठाकुर सुल्तानसिंह बोले |
” ठाकुर साहब ! नमक हमेशा राजपूतों के सिर से महंगा होता है |”
“और सिर ? “
” वह तो सदैव सस्ता होता है इसीलिए तो राजपूतों के सिर की हर ओर मांग रहती है और इसी वजह से राजपूत की इज्जत है और रहेगी | जिस दिन राजपूत का सिर महंगा हो जायेगा उस दिन उसकी कोई इज्जत और जरुरत नहीं रह जाएगी,वह निरुपयोगी व भार स्वरुप बन जायेगा |”
ठाकुर साहब ने उसके घर के बारे में जानकारी ली व उसे समझाया उसकी बूढी मां व उसकी पत्नी की देखभाल कौन करेगा | इसलिए नादानी छोड़ और अपने घर के लिए निकल ले | पर खेतसिंह ने तो साफ कह दिया कि -उसकी मां व पत्नी की चिंता ईश्वर करेगा और ये साधारण सी बात हर राजपूत को जानना चाहिये |
ठाकुर साहब ने उसे रुकने की आज्ञा नहीं दी, पर वह तो अपनी टूटी म्यान से तलवार निकाल हाथ में ले महल से उतर गया -” मुझे मेरा कर्तव्य आज्ञा दे रहा ठाकुर साहब ! इसलिए आप मुझे धर्म संकट में मत डालिए ,अपना कर्तव्य पूरा करने दीजिये |
थोड़ी ही देर में संवत् 1876 की आषाढ़ बड़ी 1 को जोधपुर के किले से तोपों व बंदूकों से हवेली पर गोलीबारी शुरू हो गयी दोनों ओर से योद्धा भिड़ गए और कट कट कर भूमि पर गिरने लगे | तभी वहां उपस्थित लोगों व सैनिकों ने देखा एक फटे पुराने कपड़े पहने एक युवक एक पुरानी सी तलवार ले जोधपुर की सेना पर टूट पड़ा और उसी तलवार के जौहर ने कोई पचासों सैनिकों को गाजर मूली की भांति काट कर चारों ओर हाहाकार मचा दिया | तभी एक बन्दूक की गोली उसके हाथ में लगी, उसने तलवार दूसरे हाथ में थामी और मारकाट मचाता रहा। आखिर उसका शरीर गोलियों से छलनी कर दिया गया पर उसकी तलवार तो अभी तक नमक का मोल चुकाने में तन्मय थी |
आखिर एक गोली उसके सिर में लगी और वह युद्धभूमि में धराशायी हो गया | शायद अब नमक का मूल्य चुक गया था |
धन्य हो खेतसिंह तुम,जिसने एक चुटी नमक के लिए इतनी बड़ी कीमत चुका दी | हमारे आगे तो जिस दिन अपनी मातृभूमि के लिए नमक का मोल चुकाने का वक्त आएगा तब हम धरने देकर, मशाल जुलुस निकालकर और दुश्मन देश के खिलाफ एक सख्त वक्तव्य जारी कर अपने कर्तव्य की ईतिश्री कर लेंगे | क्योंकि हमें तो हमारे देश के कर्ता धर्ताओं ने यही सिखाया है |और हाँ, अब हमारे सिर भी महंगे हो गए है इसीलिए शायद उनकी कहीं मांग नहीं रही |

लेखक:- आदरणीय कुंवर साहब आयुवान सिंह जी शेखावत हुडिल
ग्रंथ:-ममता और कर्तव्य!

#जयभवानी
#जयराजपूताना